Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

धर्म निरपेक्ष पक्षांना पुन्हा एकत्र आणणार ?

Date:

नवी दिल्ली – लोकसभेत भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि त्यानंतर भाजप सरकारची मोदी यांच्या  नेतृत्वाखाली सुरु असलेली वाटचाल एकीकडे पाहत ,दुसरीकडे काँग्रेसच्या दारूण पराभवाबाबत  सोनिया आणि राहुल गांधी यांचे आत्मपरीक्षण करणे जवळ जवळ पूर्ण झाले असले तरी आतापर्यंतच्या सरकारच्या कार्कीर्दीवरून आडाखे बांधीत सोनिया आणि राहुल पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष पक्षांची जोरदार माळ बांधण्याची तयारी सुरु करतील असा राजकीय समीक्षकांचा व्होरा आहे . तत्पूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांच्या कारकिर्दीतील त्यांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेणे गरजेचे आहे असाही त्यांना सल्ला देण्याची गरज समीक्षकांना वाटते आहे
समीक्षकांच्या चर्चेला कारणही तसेच घडले आहे   काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी रमझाननिमित्त ‘इफ्तार’ची दावत देणार असल्याचे वृत्त आहे  भाजपविरोधकांना विशेषत: देशातील सर्व प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांना या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. १३ जुलै रोजी हि  दावत आहे
सोनिया गांधी यांनी स्वत: त्यासाठी पत्रं पाठवली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी जनता परिवारातील पक्षांसह बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, अण्णा द्रमुकसह डाव्या पक्षांनाही निमंत्रण दिले आहे. काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह राहुल गांधीही या इफ्तारमध्ये सहभागी होणार आहेत.
अनेक नेत्यांनी सोनियांच्या ‘इफ्तार’चे निमंत्रण मिळाल्याचे मान्य केलं आहे. असे समजते  मोदी सरकार ने जनतेला ज्या आश्वासनांना बळी पाडले ती पूर्ण न करता  अन्य बाबीत जनतेला झुलवत ठेवले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ची धर्मनिरपेक्ष देश अशी प्रतिमा पुसली जावू लागली तर आपण एकत्र येवून खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे असे आवाहन सोनिया यावेळी करतील काय? असा प्रश्न हि विचारला जातो आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...