Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही-उद्धव ठाकरे

Date:

मुंबई- सरकार स्थापनेसाठी माझ्याकडे अद्याप कोणीही प्रस्ताव दिलेला नाही. प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू. मात्र, आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान संध्याकाळी सव्वासात वाजता भाजपच्या कार्यालयातून ठाकरे यांना फोने आल्याचे सूत्रांनी सांगितले साडेसात वाजता भाजपच्या संसदीय समितीची बैठक सुरु असल्याचे वृत्त आले हि बैठक झाल्यानंतर भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे हि समजले
तत्पूर्वी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वरील विधान केले.
ते म्हणाले, ‘अखंड महाराष्ट्र ठेवण्याचे कोणी आम्हाला वचन देत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. तसेच, जर कोणाला शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर ते प्रस्ताव घेऊन येतील.‘तुम्ही स्वतःहून भाजपकडे प्रस्ताव घेऊन जाणार का असे विचारले असता ते म्हणाले, जर मी प्रस्ताव घेऊन गेलो आणि त्यांनी नाही म्हणून सांगितले तर काय.. त्यामुळे सध्या मी शांत आहे. त्यांना जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा असेल त्यांनी खुशाल घ्यावा. त्यांचे धन्यवाद.
महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवसेना जपेल. आम्हाला अपेक्षित होतं तेवढं यश मिळालं नाही, मात्र मतदारांनी जी साथ दिली तीच कायम ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ -अमृता फडणवीस

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई...

‘माझ्या हत्येचा कट ही त्यांच्या शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज...

संजीवन वनउद्यान येथे ५०० देशी झाडांची वृक्षलागवड  

महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि...

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१३: राज्यातील बेरोजगार युवकांला रोजगार उपलब्ध करुन त्यांचे...