मुंबई- खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलेल्या तथाकथित वक्तव्याबाबत त्यासंदर्भात हक्कभंग प्रस्ताव आणताना नितेश राणे यांनी ,त्याला सरकारी संरक्षण कशाला देता ? १० मिनिटे त्याचे संरक्षण काढा ,उद्या सकाळी तो दिसणार नाही ‘ असे वक्तव्य केले आहे. दरम्यान हक्कभंग प्रस्तावावर निर्णय देताना विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले , या वक्तव्याबाबत आपण २ दिवसात चौकशी करून आपला निर्णय जाहीर करू … चार वेळा तहकूब झाल्यावर विधानसभेच्या आजच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नेमके कोण काय म्हणाले ते प्र्ताय्क्ष ऐका ..पहा …