पुणे- राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आमचे आणि संपूर्ण देशाचे आशास्थान आहे, देश संकटात असतो तेव्हा तेव्हा गांधी यांच्या नेतृत्वा कडेच देश आशेने पाहतो ,कॉंग्रेस भवनात साकारलेले राहुल गांधी यांचे ५० फुटी कटआउट हि आमच्या विजयाची पताका आहे असे मत आज शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले ..पहा..आणि ऐका नेमके या वेळी बागवे यांनी काय म्हटले आहे ….