पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या वीस लाख करोड च्या पैकेज वर बॉलीवूड मधून पहिली रोख ठोक प्रतिक्रिया कॉमेडी अभिनेता सुनील पाल यांनी माय मराठी कडे नोंदविली आहे ….. इन्सान का इन्सान से हो भाईचारा असा संदेश देत २० लाख करोड कधी ,कुठे पोहोचणार ? ..आता मजूर पायी गावाकडे हाल अपेष्टा सहन करत निघाले आहेत .. लोकांना आता गरज आहे ..हे वीस लाख करोड कसे ,कधी पोहोचणार ? असा सवाल करत पहा नेमके सुनील पाल यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ..जसेच्या तसे …