पुणे-आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणचां शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी ‘ राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे वादग्रस्त विधान करत समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
असा आरोप करत भाजप युवा मोर्चा पुणे शहराचे अध्यक्ष नगरसेवक दिपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली जिपिओ येथे निदर्शने करत ;पवार यांना प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी “जय श्रीराम” अशा मजकूराचे २५ ,००० पत्र पाठवण्यास प्रारंभ करण्यात आला . या प्रसंगी प्रदेश सचिव -प्रदीप गावडे ,सरचिटणीस, नगरसेवक राजेश येनपुरे , संजय मामा देशमुख , युवा मोर्चा सरचिटणीस निहाल घोडके , चंद्रकांत पोटे , अजय भोकरे , संपर्क प्रमुख – प्रतीक देसरडा ,बाप्पू मानकर , सुनील मिश्रा , अभिजित राऊत ,दीपक पवार , दिलीप राखपसरे , दीपक पवार , राजू परदेशी , दृष्यांत मोहोळ ,अपूर्व खडे, अमित कंक , अपर्णा लोणारे ,तुषार रायकर ,बाबू खैर ,अक्षय वायाळ, शशांक सुर्वे , तेजस मारणे , प्रतीक गुजराथी , अंकित तिवारी ,सचिन फोलाने ,विराज कोकाटे ,अथर्व कुलकर्णी , अक्षय शिंदे ,अर्जुन खानापुरे , प्रतीक कुंजीर , चेतन मुंडे ,शुभम आढाव संतोष फडतळे , रोहित भिसे , अर्चित मेहेंदळे , चैतन्य कोठेकर , मयूर टीलावला , त्याच प्रमाणे सर्व भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.