पुणे- दारूची दुकाने उघडतात मग मंदिरे उघडायला काय हरकत आहे ? असा सवाल करत आज विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले .राज्यात दारूचे दुकान आणि मॉल उघडू शकतात, तर धार्मिक स्थळं सुरू करायला काहीही हरकत नाही. सर्वच राज्यात ती खुली होत आहेत. लोकंही जागरूक आहेत. त्यांनाही त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे.असे हि ते म्हणाले ….