शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. पण, आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.
भाजपचे शिर्डीतील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यानंतर तक्रारीवर शनिवारी तीन वाजता सुनावणी झाली आणि विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.