रिक्षावाले ,सलूनवाले आणि लाँड्रीवाले यांना दरमहा १० हजार रुपयांप्रणे २ महिन्यांची मदत द्या
पुणे-केंद्र सरकारने २० लाख कोटीचे पैकेज जाहीर केले ,कोरोना सारख्या महामारीने महाराष्ट्र व्यथित ,हैराण झालेला असताना ठाकरे सरकारने नेमके कोणते पैकेज जाहीर केले असा सवाल करत आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील आय ए एस आणि आय पीएस अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने पुण्याची समस्या गंभीर बनते आहे, जनता भयभीत होते आहे असा आरोप केला . शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक ,रवी अनासपुरे ,उज्ज्वल निकम आणि बापट यांनी शहर भाजपा कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून राज्माय सरकारच्ध्यया विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आणि यावेळी माध्मांयशी संवाद साधला . नेमके बापट आणि मुळीक यावेळी काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका ……