उत्तरप्रदेश – गोरगरिबांच्या जेवणासाठी जर ३० रुपये खर्च होत असतील तर तिथे केंद्र सरकारकडून २७ रुपयांचा हिस्सा त्यात उचलला जातो असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जैनपूर येथील सभेत केले . पहा आणि एका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …