मुंबई-लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये जे कल समोर आले आहे त्यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार अशी स्पष्ट चिन्ह दिसायला लागली आणि हे कल पुढे आल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे यश मिळताना दिसत आहेत ते मोदींचे आहे की ईव्हीएमचे असा प्रश्न विचारला आहे.