पुणे- महापालिकेत समावेश होत असलेल्या अकरा गावांचा विकास हा तेथील जनतेला विश्वासात घेवूनच केला जाईल अशी ग्वाही येथे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे .
समाविष्ट गावांमधील नागरी कृती समितीने नुकतीच महापालिकेत महापौर आणि सभागृहनेते यांची भेट घेतली ,याबाबत माय मराठी शी बोलताना भिमाले यांनी सांगितले कि, तेथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तेथील नागरिकांच्या भावना समजून च पुढील कार्यवाही होईल … पहा आणि ऐका ..नेमके भिमाले यांनी काय सांगितले …