पुणे-बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवर मेट्रो स्टेशन करून पुण्याचा कलेचा वारसा ,ऐतिहासिक वास्तू धुळीस मिळविण्याचे तथाकथीतांचे प्रयत्न शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही . असा इशारा देत ,मेट्रो हवी आहे पण पर्यायी जागा उपलब्ध असताना , बालगंधर्व रंग मंदिराच्याच जागेचा अट्टाहास का धरला जातोय असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी केला आहे. पहा आणि ऐका नेमके त्यांनी याप्रकरणी काय म्हटले आहे …