पुणे- नव्या विस्तारित इमारती चे काम अपूर्ण असताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रकरणावर सभागृहात बोलू न दिल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविकाअश्विनी कदम महापौरांवर उखडल्या . ठराविक लोकांना बोलू दिले जाते , आम्हालाही बोलायचे असते पण मुस्कटदाबी केली जाते असा आरोप भैय्या जाधव आणि योगेश ससाणे यांनी हि केला . अखेर संताप व्यक्त करत अश्विनी कदम यांनी सभात्याग केला ..पहा जसेच्या तसे काय झाले सभागृहात ….