पुणे-विठुरायाच्या गजरात उत्साही वातावरणात पालखी सोहळा माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालात आज संपन्न झाला. या निमित्ताने विठठ्ल रखुमाई तसेच पालखीचे पूजन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. विकास दिग्रसकर यांनी केले. आरती झालवर सर्व संतांची प्रतिकात्’क ओळख ’मुलांना करुन दिली. सर्व ’मुलांनी भक्तीभावाने टाळांच गजरात अभंगगान केले. या प्रसंगी शाळेच ’माजी शिक्षिका ’मा. उर्मिला अत्रे यांनी ’मुलांना विठठ्लभक्त पुंडलिकाची गोष्ट सांगितली. सौ. ’माधुरी ताईंनी वारीत आपण जो नामाचा गजर करतो तचा अर्थ ’मुलांना समजावून सांगितला. इ. ५ वी ते ७ वी च ’मुलांनी वारीचे वैक्तिक जीवनातील ’महत्व संवादातून ’मुलांना सांगून प्लॅस्टिक निर्मूलन पाण्याचे जतन यातून प्रबोधन केले. इ. ४ थी च विदार्थंनी साभिन अभंग सादर करून वारीची अनुभूती मुलांना दिली. यानंतर शाळेच पटांगणावर पालखीची प्रदक्षिणा पावसाच साथीने झाली. कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ. ’मयुंरी काळे यांनी केले. कार्यक्रमचे संयोजन शाळेच्या मुख्याध्पिका मा. सौ. कल्पना धालेवाडीकर यांनी केले.