पुणे- राज्य शासन महापालिकेत 11 गावे समावेश करणार असल्याचे समजल्यानंतर याबाबतच्या निर्णयाचे स्वागत करीत शासनाने न्यायालयाच्या रेट्यामुळे हा समावेश केला आहे अशी टीका करीत यापुढे आता महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत पाहता शासनाने या गावांच्या विकासासाठी १५०० कोटी रुपये दिले पाहिजेत अशी मागणीही पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केली आहे . या संदर्भात पहा आणि ऐका नेमके तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे .