पुणे- राष्ट्रवादीने वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी गेल्या 5 वर्षात अनेक उड्डाण पूले , पाण्याच्या योजना , धुळी पासून बचावासाठी काँक्रिटीकरणअशा अनेक बाबी शहराला दिल्या , आणि केलेल्या कामाच्या बळावरच नागरिक महापालिकेचा कारभार पुन्हा राष्ट्रवादीच्याच हाती देतील असा मला विश्वास वाटतो असे मत नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी माय मराठी बरोबर बोलताना व्यक्त केले. नेमके पहा आणि ऐका ते काय म्हणाले