पुणे- मागच्या वेळी पुण्याने बहुमताने निवडून दिलेला खासदार ,पुन्हा उमेदवारी मागत होता , जर पुण्यात चांगली विकास कामे झालीत , तर मग त्याची उमेदवारी का कापली ?काय खोट होती त्यांत ? असा सवाल आज पुण्यात अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केला तर त्यास आजच्या पत्रकार परिषदेतून गिरीश बापटांनी उत्तर हि दिले .. कोणाला कधी संधी द्यायची हे पक्ष ठरवितो , विकास कामे आणि उमेदवारी यांचा काही संबध नसतो हे अजित पवारांना माहिती आहे असे ते म्हणाले ..पहा हा सवाल जवाब व्हिडीओ…