पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाची सुरूवात
जनतेचा विश्वास आहे, म्हणून मोदी आहेः पंतप्रधान
आपण दिलेल्या विश्वासामुळेच मोदीचा आत्मविश्वास वाढलायः
गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीस यांचं स्थिर सरकार आपण सर्वांनी पाहिलं, आता त्याला अधिक बळकटी देण्याची वेळ आली आहेः पंतप्रधान मोदी
समाज आणि व्यवस्थेत सरकार प्रामाणिकपणे काम करतंय
ज्यांनी जनतेची लूट केली, त्यांना तुरुंगात धाडले. ये सिलसिला रूकेगा नही. लुटलेला जनतेचा प्रत्येक पैसा परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही
सातारा कधी काळी यांचा गड होता. मात्र, आता लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवार द्यायला तयार नाहीतः पंतप्रधान मोदी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला जनताच शिक्षा देईलः
स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान झाला की, पारा चढतोः
देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद जपण्याला प्राथमिकताः
माझ्यासाठी सातारा गुरूभूमी आहेः
तुळजाभवानी, शिवरायांना मोदींकडून वंदन
मोठ्या अर्थव्यवस्थेमुळे तरुणांच्या आशा-आकांक्षा जलदगतीने पूर्ण करू शकूः
जेवढी मोठी अर्थव्यवस्था, तेवढ्याच गतीने आपण गरिबीला मागे टाकू शकतोः
५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेसाठी याच विश्वासाने पाऊल टाकले आहेः
देशातील तरुणांवर माझा पूर्ण विश्वासः
उडाण योजनेअंतर्गत अनेक शहरे एकमेकांना जोडलीः
पुणे ते पंढरपूर महामार्गासाठी सरकार मोठं काम करतंयः
पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होताः
आगामी ५ वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणारः
गुंतवणूक वाढवण्यासाठी आवश्यक ते निर्णय केंद्र सरकार निश्चितपणे घेईलः
जागतिक स्तरावरील उद्योजक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करताहेतः
आगामी काळ आव्हानांचा काळः
नव्या भारताच्या सक्षम अर्थव्यवस्थेसाठी आत्तापासून तयारी करायला हवीः
भारताच्या विकासात प्रत्येकाचं योगदानः
नव्या आव्हानांसाठी स्वतः तयार करणे आवश्यकः
जम्मू काश्मीर, लडाखमध्ये स्थिरता येईलः
उद्योग, व्यापार, चांगल्या गोष्टींमुळे जम्मू काश्मीर व लडाखमधील दहशतवाद हळूहळू संपुष्टात येईलः
कलम ३७० मुळे नव्या बदलाची सुरुवातः
नवा भारत हा कुणाला घाबरणारा भारत नाहीः
नव्या भारताचा आत्मविश्वास संपूर्ण जगाला दिसत आहेः
संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतोयः
१३० कोटी भारतीयांमुळेच जगात भारताचं नाव आदरानं घेतलं जातंयः
लोकमान्य टिकळांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. आता आम्ही सुराज्यासाठी प्रयत्न करतोयः
पंतप्रधान म्हणून जगभर फिरताना १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा अभिमानः
छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक यांना पंतप्रधान मोदींचे वंदन
देशाला त्याची झळ बसू नये यासाठी सशक्त सरकारची आवश्यकताः
देशासह जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती घसरली आहेः
महापुरुषांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही पुण्यनगरी आहेः
पुणे ही क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची आणि महावीरांची नगरीः
पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही देतेः
प्रत्येक निवडणुकीत पुण्याने भाजपला भरभरून दिलंः