‘स्मार्ट पुण्याचा मी स्मार्ट नगरसेवक’विषयावरील कार्यशाळेत व्यक्त केले .
‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि धनंजय देशपांडे यांच्यातर्फे निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या नगरसेवकांसाठी
त्या बोलत होत्या.
‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि धनंजय देशपांडे यांच्या
या कार्यशाळेचे आज शनिवारी
‘कोहिनूर एक्झिक्युटिव्ह’, आपटे रोड येथे
उद्घाटन झाले.
‘पुण्याच्या सर्वांगीण विकासामध्ये समर्पित भावनेने कार्यरत राहून हे शहर अधिक
स्मार्ट
करण्याची मी शपथ घेत आहे’,महापौर मुक्ता टिळक यांनी उपस्थित नगरसेवकांना ही शपथ दिली.
धनंजय देशपांडे
यांनी के
.
‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’
डॉ.सायली कुलकर्णी उपस्थित होत्या.
कचरा आणि वाहतूक हे बिकट प्रश्न आहेत. यासाठी ‘झीरो गार्बेज’ सारखे प्रकल्प,
नगरसेवकांनी
नवीन संकल्पना
पाहिजेत
अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित नगरसेवकांना
अंकुश काकडे
ज्ञानेश्वर मोळक
धनंजय देशपांडे
सुनील माळी आणि
डॉ. कल्पना बळीवंत
यांनी मार्गदर्शन केले.
म्हणाले, ‘विश्वासाला तडा जाऊ न देता काम करा. पहिली निवडणूक ही जिंकायला सोपी असते. पण दुसऱ्या निवडणूकीत ५ वर्ष केलेल्या कामावर निवडून
. निवडणूकीपूर्वी आपण जसे होतो तसेच राहिले पाहिजे.
आपल्या
भागात
आपणच केले असे न म्हणता महानगरपालिकेने काम केले आणि मी माध्यम म्हणून काम केले आहे, अशी भूमिका पाहिजे. महानगरपालिकेचे कामकाज समजायला वेळ लागतो त्यामुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवला पाहिजे, नगरसेवकाला प्रशासकीय अधिकार नसतात. नगरसेवकांना
स्मार्ट
व्हायचे असेल तर वाचनावर अधिक भर दिला पाहिजे. रोजची वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत. प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा
वक्तृत्व, भाषण कौशल्य, संभाषण कला अवगत केल्या पाहिजेत
२०२२ साली पण तुम्ही सर्व नगरसेवक याच दिमाखात निवडून यायला पाहिजे
यासाठी
‘स्मार्ट पुण्याचा मी स्मार्ट नगरसेवक’ या प्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त ठरतील.
शहर हे वाढत आहे त्यानुसार विकासही होत आहे. शहरीकरण आणि विकास हातात हात घालून पुढे जातात. शहरीकरणाने अनेक प्रश्न उभे केले आहेत. नागरिकरणाचे प्रश्न हे शास्त्रशुद्ध आणि व्यवस्थित हाताळले गेले पाहिजे. त्यासाठी जागतिक प्रागतिक दृष्टीकोन यायला पाहिजे. कार्यक्षम प्रशासक आणि राजकीय इच्छाशक्ती असलेले नगरसेवक असण्याची या शहराला आणि महानगर पालिकेला गरज आहे.
महानगरपालिकेचे कामकाज समजून घेतले पाहिजे. पालिकेची संकल्पना समजून घेतली तर प्रभागात चांगले काम करू शकता. नागरिकांच्या नगरसेवकांकडून असणाऱ्या अपेक्षा लक्षात घ्यायला पाहिजेत. आपल्या प्रभागातील छोट्या छोट्या समस्यांची माहिती पाहिजे. ‘नागरीकांशी संपर्क’ हा ‘स्मार्ट’ संपर्क ठेवा. त्याकरिता सोशल मीडियाचा वापर करा. कचरा आणि वाहतूक या समस्या गंभीर आहेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे वाहतूक समस्या सोडविण्याचे माध्यम आहे. नगरसेवकांनी जागतिक आणि आधुनिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.’
‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि धनंजय देशपांडे यांच्या
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.विजय कुलकर्णी (
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’चे पुणे विभाग प्रमुख) यांनी ‘पाच वर्षांच्या काळाचे कार्य नियोजन’, डॉ.दत्ता कोहिनकर यांनी ‘तणावमुक्ती व आंतरिक शक्ती विकास’ तर डॉ सायली कुलकर्णी यांनी ‘पुणेकर महिलांचे आरोग्य संवर्धन’याविषयी मार्गदर्शन केले.