महाराष्ट्राचे हित, स्वाभिमान कुठल्याही परिस्थितीत जपला पाहिजे. रयतेचे हित सर्वोच्च मानून राज्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार प्रमाण मानून दोन वर्षांपूर्वी महा... Read more
मुंबई : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चारच्या पुणे सातारा क्षेत्रात दोन टोल नाक्यांवर मागील पाच वर्षे बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे, असा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेत कंत्राटदार रिलायन... Read more
महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध कर... Read more
20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून देशात 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात... Read more
नदी प्रदूषण आरोग्याच्या दुष्टीने वाढणारी मोठी समस्या आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी राज्य शासनाबरोबर केंद्रशासनही प्रयत्न करीत आहेत. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, नगर पालिकांचे सेवाभा... Read more
आमदाराच्याच प्लाॅटवर म्हणे गुंडांचा ताबा ..बोला आता .. सामन्यांचे काय ? मुंबई : असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर एखादा पोलिस अधिकारी थेट आमदाराला देऊ शकतो? पण असे पुण्यात भाजप आमदारासोबत घड... Read more
सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध मुंबई दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.... Read more
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 26 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या शासन आदेशान्वये (594 (E)) नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी ‘भारत- BH-सिरिज ही... Read more
मुंबई, दि. 22 : बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्य... Read more
भारत-विरोधी अपप्रचार केल्याबद्दल 20 यूट्यूब वाहिन्या, 2 संकेतस्थळे यांच्या प्रसारणावर बंदी नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2021 केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गुप्तचर संस्था यांच्यातील अंत... Read more
2019 च्या सुरुवातीच्या संपूर्ण काळात वृत्तपत्रांचे, न्यूज चॅनलचे, समाजमाध्यमांचे ठळक मथळे हे कोरोना महामारीच्या विविध दाखल्यांनी झळकत होते. कोरोनासारख्या महामारीने झपाटयाने संपूर्ण जगाला आपल... Read more
मुंबई, दि. 17 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्... Read more
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये १५० पेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपणे (लिव्हर ट्रान्सप्लांट्स) यशस्वीपणे करण्यात आली असून आणि लहान मुलांवरील यकृत प्रत्यारोपणासाठी प्रगत केंद्र म्हणून हे ओळखले ज... Read more
नवी दिल्ली-स्थानिक स्वराज्य निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय खुल्या प्रवर्गातून घ्या असे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. आता राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलाव्या... Read more
मुंबई, दि. 14 : गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल... Read more