छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस पत्र लिहिले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वृत्तवाहिनीवर केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपा... Read more
मीरारोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे झाले भूमिपूजन मुंबई दि. 20 – पहाटे पासून रात्रीपर्यंत १८-१८ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. समाजाच्या उध्दारासाठी,... Read more
जळगाव जामोद, दि. २० नोव्हेंबरभारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आह... Read more
पुणे- महाराष्ट्राच्या राज्यपालपदी 3 वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर... Read more
मुंबई, दि: १९ नोव्हेंबर २०२२उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले, आता महापालिकेतून येणारे मार्गही बंद झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेत. उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारे... Read more
पुणे-नुकत्याच पार पडलेल्या पुणे, नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर येथील पदवीधर मेळाव्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी विद्या... Read more
“आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. मराठवाडा विद्यापीठात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मानाची डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि... Read more
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्... Read more
आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींच्या सावरकरांच्या विषयीच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. राहुल गांधी खरं तेच बोलले, असं तुषार गांधी म्हणाले आहेत. तुषार गांधी आज शेगावम... Read more
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत महविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या घटक पक्षांनी पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सिनेट निवडणुक... Read more
जिजामतेने घडविले शिवाजी महाराज शेगाव-भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली आहे. याविरोधात माझी भारत जोडो यात्रा आहे. या देशाला हिंसेने आणि तिरस्काराने फायदा होणार नाही. रस्त्यावर चालणाऱ... Read more
राहुल गांधी यांच्यासमवेत आज महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात आहे. शेगाव येथे राहुल यांची आज दुपारी साडेचारच्या... Read more
–भारत जोडो यात्रेसाठी देशभरात फिरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदौरमध्ये बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. इंदौरमधल्या एका दुकानात हे... Read more
बदला घेण्याची राजनीती राज्याला आणि देशाला मानवणारी नाही – खासदार सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टिका
पुणे- बदल घडविण्याची राजनीती ठीक आहे पण होय मी बदला घेतला , असे बिनदिक्कत पणे माध्यमांना सांगत बदल घेण्याची राजनीती महाराष्ट्राला आणि देशाला मानविणारी निश्चित नाही, बदला घेण्याचे राजकारण सुर... Read more
मुंबई –संजय राऊत यांना तारीख पे तारीख देत १०२ दिवस तुरुंगात ठेवल्यानंतरही ईडी समाधानकारक तापास करू शकली नाही आणि पुरावे सादर करू शकली नाही त्यामुळे ईडी ला झापून न्यायालयाने राऊत यांना... Read more