मुंबई-अहो शेतकरी हीच आमची जात आहे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला आहे. सांगली येथे रासायनिक खते खरेद... Read more
मुंबई-रामदास कदम यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे समजते. दापोली येथील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे कळते... Read more
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून शोध मोहीम राबवली जात आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हा तपास केला जात असल्याचे ईड... Read more
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती नाही. शेतीसाठी ठोस तरतूद नाही, आरोग्य, शिक्षणाकडेही अपेक... Read more
मुंबई दि. ९ मार्च शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी... Read more
शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले असताना अर्थसंकल्पात मदतीचा भोपळा. फडणवीसांचा अर्थसंकल्प हा अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा. ६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच... Read more
मुंबई-नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिले, तिथे 50 खोके एकदम ओके झाले का? असा टोला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.बदलाचे वारे एकदम कसे वाहिला लागले आता 50 खोके... Read more
खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिले. माझे वक्तव्य केवळ एका गटापुरते मर्यादीत आहे.” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत म्हणाले, मी तेव्हा उत्तर देऊ... Read more
पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी बंगलोर येथे कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद... Read more
मुंबई/पुणे -पुण्यातील मिळकतींचा शास्ती कर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधी मंडळाच्या पायऱ्य... Read more
“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारताच तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…” शरद पवारांचा पत्रकारांना सल्ला पुणे-अलीकडच्या काळात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा आणि श... Read more
पुणे -भाजपचा गड असलेला कसबा मतदारसंघाचे अनेक वर्षे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिनिधित्व केले. ते केवळ भाजप पुरते मर्यादित नव्हते. तर गिरीश बापट यांनी अन्य पक्षांसोबतही चांगले संबंध ठेवले होत... Read more
अमरावती : रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more
सामनाच्या अग्रलेखात ; निवडणूक आयोग तर भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन सत्ताधाऱ्यांच्या दारात शेपटी हलवत बसला आहे देशातले वातावरण कधी नव्हे इतक्या गोंधळाचे आहे. कालपर्यंत स्वायत्त म्हणून ओळखल्य... Read more
खेड- रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कमद भंपक आहेत. त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा भास्कर जाधव यांनी आज खेडच्या... Read more