मुंबई, दि. १० मे – उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागावी तरच अयोध्येत पाय ठेवण्यास देऊ, असाइशारा दिला असला तरीही ती त्यांच... Read more
कोल्हापूर-इंग्रजांनी 1890 साली आणलेले राजद्रोहाचे कलम आता कालबाह्य आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच केंद्र सरकारने या कायद्याबाबत फेरविचार करण... Read more
मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला सुनावले आहे. राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत... Read more
मीरा-भाईदर कार्यकर्ता मेळावा संपन्नभाईंदर, दि. ९ मे – राज्यातील सत्तेसाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत ज... Read more
मुंबई: आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले, पण आपण नैतिकता सांभाळत बसलो, पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण... Read more
जालना -”लग्न आमच्याशी ठरले होते पण शिवसेना राष्ट्रवादी अन् काॅंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.... Read more
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आघाडी सरकारला आव्हान पुणे, ६ मे २०२२-सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी चाचणी पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पु... Read more
पुणे : सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं... Read more
पुणे – ज्यांना पंधरा वर्षे भोंग्याचा त्रास झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्रास सुरू झाला आहे.राज्याचा मुख्यमंत्री शिवसेना ठरवेल. त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावे... Read more
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून अनेक वेळा उत्तर भारतीयांचा अवमान क... Read more
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. फौजिया खान यांनी आज विद्या चव्हाण यां... Read more
कोल्हापूर -ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावि... Read more
पुणे- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पाण्यासाठी गेल्या २६ मार्चला महापालिकेवर उगारलेले अस्त्र असो कि माजी आमदार ,भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पाण्याच्या समस... Read more
मुंबई-आज राज ठाकरेंचा वापर भाजपने राजकारणासाठी करून घेतला आहे, आणि हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. भोंग्याचा वाद हा धर्मिक आहे. नवहिंदुत्ववाद्यामुळे हिंदु धर्मातील सप्ताह आणि धर्मिक कार्यक्रम रद्... Read more
मुंबई-मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या आंदोलनामुळे राज्यात आज 92 टक्के मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्यांवरून झाली नाही, असा दावा राज ठाकरे... Read more