नवी दिल्ली, दि. 7:- ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन य... Read more
नवी दिल्ली-सहकारी संघराज्याच्या भावनेतून सर्व राज्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळेच भारताला कोविड महामारीवर मात करण्यासाठी मोठे बळ मिळाले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एकत्रि... Read more
आकासा एअरच्या मुंबई ते अहमदाबाद, पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला,ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी
मुंबई -नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग यांनी आज मुंबई ते अहमदाबाद या आकासा एअरच्या (QP1101) पहिल्या विमान... Read more
मुंबई, दि. 6 – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने... Read more
मुंबई, दि.7 – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची 48 कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. जी. एस.टी. ची खोटी बिले देत असल्याचा संशय असले... Read more
नवी दिल्ली-केंद्राकडे विविध विकासकामांसाठी 18 हजार कोटींचे प्रस्ताव पाठवले आहेत. राज्यात आता सामान्यांचे भाजप, शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे केंद्राकडून आम्हाला हा पूर्ण निधी मिळेल, असा वि... Read more
मुंबई- येथील विणकर सेवा केंद्रात आज आठवा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला. विणकरांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण... Read more
ठळक मुद्दे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. हा एक ऐतिहासिक दिवस आहे असे सांगत अनुराग ठाकूर यांनी... Read more
भारत छोडो चळवळीचा 80 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी मुंबई येथील इंडिया टुरिझमने तसेच भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम आणि मध्य प्रांतातील प्रादेशिक कार्यालयांच्या वतीने कुलाबा येथी... Read more
भारत आता साखरेचा सर्वात मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील साखरेचे उत्पादन देशांतर्गत वापरापेक्षा सातत्याने जास्त होत असून त्यामुळे अतिरिक्त स... Read more
मुंबई, दि.5: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.91 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात येणा... Read more
मुंबई, दि. 05 : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक... Read more
नवी दिल्ली 04 : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.... Read more
सातारा दि. 5 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त डाक घर सातारा विभागाच्या वतीने सातारा शहरामध्ये भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. जिलह्यातील पोस्ट विभागाच्यावतीने प्रत्येक डाक घरांमध्ये... Read more
मुंबई :‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यासाठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवे... Read more